दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

नगर-मनमाड महामार्गाचा होणार विकास…

प्रतिनीधी-निलेश सुराळे

अहमदनगर।अनेक दिवसांपासून रखडत असलेला नगर – मनमाड महामार्ग हा वाहन चालकांसाठी जीवघेणा बनला होता मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अहमदनगर दौऱ्यामध्ये या महामार्गाचे पालकत्वच केंद्र सरकारने घेतल्याने आता या रस्त्याची समस्या लवकरच मिटणार आहे.जीवघेणे खड्डे झालेला, धुळीचे साम्राज्य असलेला व अनेकांचा जीव घेणारा रस्ता बनला आहे भारतीय जनता पार्टी च्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे आणि अहमदनगर दक्षिणचे खासदार सुजयदादा विखे यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्रीय स्तरावर दखल घेत केंद्रीय सडक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी हा राज्याकडून केंद्राकडे वर्ग केला आहे.
त्यामुळे या रस्त्याचा लवकर विकास होऊन वाहन चालकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे