दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

कोकणब्रेकिंग

हरिहरेश्वर समुद्र किनारी संशयस्पद सशस्त्र बोट आढल्याने रायगड हायअलर्ट वर जिल्हात नाकाबंदीचे आदेश.

म्हसळा प्रतिनिधी

हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर एक बोट संशयास्पदरित्या आढळल्याने रायगड जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या बाेटीची माहिती रायगड जिल्हा पोलीसांनी समजताच पाेलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार सुरक्षिततेच्या कारणास्तव सध्या जिल्हाभरात नाकाबंदी करण्यात आली आहे

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे