दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

खोकर येथील महावितरणच्या हलगर्जीपणामुळे दुसऱ्या वर्षी ही ऊस क्षेत्राला आग लागून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान…..

अहमदनगर प्रतिनिधी। जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खोकर येथे महावितरण ने वेळीच दखल न घेतल्या मुळे दुसऱ्या वर्षी ही ऊस क्षेत्राला आग लागून शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे*.
खोकर टाकळीभान रोड लगत श्री राजेंद्र सोपानराव पटारे यांचा गट नं. 16 मधील ऊस पिकाला शेतातील विज वाहक खांबावर शॉर्टसर्किट होऊन आग लागली.
मागील वर्षी ही याच ऊसाला या ठिकाणीच शाॅर्टसर्कीट होऊन आग लागली होती.
महावितरण ने वेळीच दखल न घेतल्या ने शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे