दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

अहमदनगर

कारेगाव येथे नव्याने रुजू झालेले तलाठी यांचा ग्रामपंचायत वतिने सत्कार….

वांगी प्रतिनिधी।श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील तलाठी यांची बदली झाल्या मुळे शेतकरी वर्गाला तलाठी कार्यालयातील कामाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता परंतु कारेगाव सजा असलेल्या तलाठी कर्यालयाला नुतन तलाठी आशोक चितळकर हे हजर झाल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले त्याच बरोबर नवीन तलाठी हजर झाल्यामुळे कारेगाव ग्रामपंचायत च्या वतीने कामगार तलाठी चितळकर यांचा सत्कार उपसरपंच विजय शिवराम पठारे तसेच सरपंच आनंदा वाघ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी चेअरमन खरेदी विक्री संघ लक्ष्मण भवार बाजीराव ठोंबरे अमोल पटारे आबा जाधव गोरख बारसे सुनील बागुल राहुल गायकवाड प्रदीप कांबळे हे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे