दैनिक देशरत्न मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ई-पेपर

वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांची पाहणी….

कंधार प्रतिनिधी।अतिवृष्टीमुळे कंधार येथील जलतूंग -समुद्र तलाव पूर्ण भरला असून कोटबाजार, नवरंगपूरा , मानसपूरी या गावांना धोका निर्माण झाला असून तलावाच्या खालून कोटबाजार गावात जमीनी खालून पाझरा फूटला आहें तसेच अनेक घरांना पूरपरीस्थीती मूळे धोका निर्माण झाला आहे . हे बाब वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाअध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांनी भेट देऊन अधीकाऱ्यांना तात्काळ बोलावून घेऊन लक्षात आणून दिली यावेळी सरपंच प्रतीनीधी बबर महम्मद साब, उपनगरअध्यक्ष मन्नानभई चौधरी,काझीम पो. पटेल, हाबूभाई, जफरभाई, एकबालभाई उपस्थीत होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक देशरत्न वृत्तपत्रा साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हात ,तालुक्यात आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे सुरू आहे. प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी इच्छुकांनी खालील Register Now या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन फॉर्म भरावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे