ई-पेपर
वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांची पाहणी….
कंधार प्रतिनिधी।अतिवृष्टीमुळे कंधार येथील जलतूंग -समुद्र तलाव पूर्ण भरला असून कोटबाजार, नवरंगपूरा , मानसपूरी या गावांना धोका निर्माण झाला असून तलावाच्या खालून कोटबाजार गावात जमीनी खालून पाझरा फूटला आहें तसेच अनेक घरांना पूरपरीस्थीती मूळे धोका निर्माण झाला आहे . हे बाब वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाअध्यक्ष शिवाभाऊ नरंगले यांनी भेट देऊन अधीकाऱ्यांना तात्काळ बोलावून घेऊन लक्षात आणून दिली यावेळी सरपंच प्रतीनीधी बबर महम्मद साब, उपनगरअध्यक्ष मन्नानभई चौधरी,काझीम पो. पटेल, हाबूभाई, जफरभाई, एकबालभाई उपस्थीत होते.